Virat Kohli : १७ वर्षाचा संघर्ष संपवून जिंकल्यानंतर विराट म्हणाला…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर आयपीएल २०२५ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. आरसीबीचे १७ हंगामांचे स्वप्न पूर्ण होत होते. या १७ वर्षांत तीन वेळा विजेतेपद जिंकण्याची संधी होती. पण त्यांना तिन्ही वेळा…

माझा महाराष्ट्र ! भगवा महाराष्ट्र !!

माय मराठी निस्वार्थ बातम्या देणारे संकेतस्थळ आहे. सामाजिक भान ठेवून आम्ही काम करतो. अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही बातम्यांच्या माध्यमातून केले आहे. राजकीय लिखाणात आमचा हातखंडा आहे.